(5 / 7)शास्त्रज्ञ म्हणतात की, पाणी पाहणे, पाण्याचा आवाज ऐकणे या दोघांचा मेंदूवर मोठा परिणाम होतो. यामुळे मेंदू शांत होतो. मन रिलॅक्स होते. डोकं शांत होते. याला "ब्लू माइंड थिअरी" म्हणतात. त्यामुळे समुद्रात गेल्यावर मन चांगलं असतं, असा दावा अनेकांनी केला आहे.